यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर, पाटाळा पुलावरून पाणी, वाहतूक बंद
राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.
मुंबई: राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. सर्व धरणं भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बेंबळ धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे.
Published on: Sep 13, 2022 12:51 PM
Follow Us
Latest Videos
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...

