Kirit Somaiya | दिवाळीनंतर फटाके फोडणार, ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे, सोमय्या यांचं ट्विट
दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.
मुंबई : दिवाळीनंतर फटाके फोडणार,वसुली करण्याचं ठाकरे सरकारचं पापमहाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार . तसेच मंत्र्यांकडून जावयांना खूश करण्याचं काम नवाब मलिक रोज उठून करतात, दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.
Latest Videos
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

