Kirit Somaiya | दिवाळीनंतर फटाके फोडणार, ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे, सोमय्या यांचं ट्विट
दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.
मुंबई : दिवाळीनंतर फटाके फोडणार,वसुली करण्याचं ठाकरे सरकारचं पापमहाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार . तसेच मंत्र्यांकडून जावयांना खूश करण्याचं काम नवाब मलिक रोज उठून करतात, दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.
Follow Us
Latest Videos
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

