खरं कोण उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे?, किरीट सोमय्यांचा सवाल
कोर्लई गावात ठाकरे कुंटुंबीयांच्या मालकीचे 19 बंगले असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. दरम्यान आता किरीट सोमय्या यांनी थेट कोर्लई गावात जात ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून बंगल्याचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
कोर्लई गावात ठाकरे कुंटुंबीयांच्या मालकीचे 19 बंगले असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. दरम्यान आता किरीट सोमय्या यांनी थेट कोर्लई गावात जात ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून बंगल्याचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी या संर्दभात पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वता:ची खुर्ची वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्यावर अन्याय केला. खरं कोण रश्मी ठाकरे की उद्धव ठाकरे असा सवालही किरीट सोमय्यां यांनी उपस्थित केला आहे.
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

