Special Report | राज्यातील 10वी 12वी परीक्षा रद्द, निकालासाठी निकष काय, लवकरच निर्णय
राज्यात दहावीनंतर आता बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या निकषांवर लागणार? मुलं उत्तीर्ण होणार की नापास हे कसं ठरवलं जाणार याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. या विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत