Special Report | राज्यातील 10वी 12वी परीक्षा रद्द, निकालासाठी निकष काय, लवकरच निर्णय
राज्यात दहावीनंतर आता बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या निकषांवर लागणार? मुलं उत्तीर्ण होणार की नापास हे कसं ठरवलं जाणार याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. या विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
