Special Report | राज्यातील 10वी 12वी परीक्षा रद्द, निकालासाठी निकष काय, लवकरच निर्णय
राज्यात दहावीनंतर आता बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या निकषांवर लागणार? मुलं उत्तीर्ण होणार की नापास हे कसं ठरवलं जाणार याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. या विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
