वादळामुळे महाराष्ट्रातही नुकसान झालं, केंद्रानं राज्याला मदत करावी: दिलीप वळसे पाटील
महाराष्ट्रात सुद्धा निसर्ग चक्रीवादळात आणि आताच्या वादळात नुकसान झालं आहे. (Dilip Walse Patil)
मुंबई:केंद्राने गुजरातला मदत केली त्याबद्दल कोणालाही काही तक्रारअसण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सुद्धा निसर्ग चक्रीवादळात आणि आताच्या वादळात नुकसान झालं आहे. पंतप्रधानांना त्याचबरोबरीने महाराष्ट्राला मदत करावी तसेच त्यांच्याकडून अपेक्षा येणार आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
