फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण दिशाभूल, पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हटले?

फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण बेकायदेशी ठरल्याचा आरोप करत केवळ मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. केंद्र सरकारच्या घटनादुरूस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द ठरल्याचा आरोप होतोय. तर सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताना काय म्हटलं होतं? बघा स्पेशल रिपोर्ट

फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण दिशाभूल, पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हटले?
| Updated on: Nov 20, 2023 | 11:54 AM

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ : देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ साली दिलेलं आरक्षण म्हणजे दिशाभूल आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. केंद्राच्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याला मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार नव्हता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण महाविकास आघाडीला कोर्टात टिकवता आलं नाही, असं आरोप भाजप करतंय. मात्र मोदी सरकारच्या घटनादुरूस्तीमुळे फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण बेकायदेशी ठरल्याचा आरोप करत केवळ मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. केंद्र सरकारच्या घटनादुरूस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द ठरल्याचा आरोप होतोय. तर सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करताना जे म्हटलं होतं त्यामध्ये केंद्राच्या घटना दुरूस्तीचाही उल्लेख होता. सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताना काय म्हटलं होतं? बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?
सुषमाताई, मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, झोंबणारं नेमक विधान काय?.