अपघातावरून राजकारण केले, बच्चू कडू यांनी सांगितला अपघाताचा थरार

आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याची टीका करण्यात आली होती. त्याला खुद्द बच्चू कडू यांनीच उत्तर दिले आहे.

अपघातावरून राजकारण केले, बच्चू कडू यांनी सांगितला अपघाताचा थरार
| Updated on: Jan 23, 2023 | 7:32 AM

अमरावती : माझ्या अपघातावरून चुकीचे राजकारण करण्यात गेले असे आमदार बच्चू कडू ( mla bachu kadu ) यांनी म्हटले आहे. त्या चर्चेला काही अर्थ नाही. मीच गोंधळलो होतो. मामुली गोंधळात हा अपघात झाला. ज्यांच्या अपघात झाला त्यांनी बोलले तर ठीक आहे. पण बाकीचेच लोक बोलत आहेत. कुणी मेलं तरी राजकारण, कुणी जन्माला आलं तरी राजकारण. कुणी पडलं अपघात झाला तरी राजकारण, त्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स येतात. आरोप करावेत पण त्याची शहानिशा करून, मला न विचारता बाहेरच्या बाहेर काही जण घातपात झाला म्हणतात त्यांनी असे काही म्हणण्याची गरज नाहीय, असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.