Monsoon Update : मुसळधार पावसामुळे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघरमधील शाळांना आज सुटी

पुणे (pune), ठाणे (thane) आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Monsoon Update : मुसळधार पावसामुळे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघरमधील शाळांना आज सुटी
| Updated on: Jul 14, 2022 | 10:01 AM

मुंबई :  पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर  ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पालघरमधील शाळांना आज सुटी देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेऊन शाळेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.