Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर ट्राफीक जाम, काय आहे कारण?

VIDEO | मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी, 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर ट्राफीक जाम, काय आहे कारण?
| Updated on: May 21, 2023 | 3:40 PM

मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. विकेंड असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वाढत असल्याने लोणावळा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर लोणावळा एक्झिट जवळ झाली आहे. मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. सुट्ट्या संपवून आता नागरिक पुन्हा मुंबईकडे निघाले असल्याने लोणावळा एक्झिट जवळ ही वाहतूक कोंडी झाली आहे. बई पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. त्यामुळे सुट्ट्या संपवून घरी जाणाऱ्या नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी ९.३० वाजता वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या रांगा दोन किलोमीटरपर्यंत लागल्या. नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप होत होता. शनिवार आणि राविवारी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे महामार्ग पोलीस लक्षच देत नसल्याचे सांगितले जात आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.