जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चा, नाना पटोले म्हणाले…
जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. नाना पटोले या सगळ्यावर काय म्हणालेत पाहा...
2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. पहाटेच्या शपथविधीचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.
Published on: Jan 26, 2023 04:19 PM
Latest Videos
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

