AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपची मागणी, मात्र मविआ सरकारला धक्का बसणार नाही : नाना पटोले

राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपची मागणी, मात्र मविआ सरकारला धक्का बसणार नाही : नाना पटोले

| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 7:47 PM
Share

राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजपची यापूर्वीपासूनचं आहे. गेल्या वर्षभरापासून ही चर्चा सुरु आहे. आम्हाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजपची यापूर्वीपासूनचं आहे. गेल्या वर्षभरापासून ही चर्चा सुरु आहे. आम्हाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अंथरुन पाहून पाय पसरणारा असल्याचं ते म्हणाले आहेत.