राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपची मागणी, मात्र मविआ सरकारला धक्का बसणार नाही : नाना पटोले
राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजपची यापूर्वीपासूनचं आहे. गेल्या वर्षभरापासून ही चर्चा सुरु आहे. आम्हाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजपची यापूर्वीपासूनचं आहे. गेल्या वर्षभरापासून ही चर्चा सुरु आहे. आम्हाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अंथरुन पाहून पाय पसरणारा असल्याचं ते म्हणाले आहेत.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

