VIDEO : Nawab Malik | भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत, राजभवन हे राजकीय आखाडा झालंय -नवाब मलिक
नवाब मलिक यांनी नुकताच राज्यपाल आणि भाजपावर टिका केली आहे. मलिक म्हणाले की, भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत. राजभवन हे राजकीय आखाडा झाले आहे. मलिक इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, भाजप थेट लोकायुक्तांकडे तक्रार का करत नाही?.
नवाब मलिक यांनी नुकताच राज्यपाल आणि भाजपावर टिका केली आहे. मलिक म्हणाले की, भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत. राजभवन हे राजकीय आखाडा झाले आहे. मलिक इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, भाजप थेट लोकायुक्तांकडे तक्रार का करत नाही?. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Kyoshari)आणि राज्य सरकार यांच्यातला वाद संपण्याचं नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. मात्र हे पत्र अपमानजनक असल्याचं राज्यपाल म्हणाले होते.
Follow Us
Latest Videos
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील

