‘…त्यामुळे आमच्याकडे वसुलीशिवाय पर्याय नाही’ : Prajakt Tanpure
एका डीपीवर जर काही लोकांनी बिल भरले असेल, पण काही लोकांनी जर भरले नसेल त्या डीपीची कनेक्शन सरसकट कापू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मुंबई : विरोधी पक्षाने माझं म्हणणं ऐकून घेतले नाही. कारण केंद्र सरकारच्या धोरणामुळे बँक महावितरणला लोन देत नाही आणि जी थक्कबाकी कोट्यावधींची शिल्लक आहे ती भाजप सरकारच्या काळात झाली आहे. त्यामुळे सक्तीची वसुली करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही. एका डीपीवर जर काही लोकांनी बिल भरले असेल, पण काही लोकांनी जर भरले नसेल त्या डीपीची कनेक्शन सरसकट कापू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
Follow Us
Latest Videos
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
