मणिपूरचा मुद्दा चिघळणार; लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल!
मणिपूरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या पावसाळी अधिवेशना पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.
नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | मणिपूरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मणिपूर मधील हिंसाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या पावसाळी अधिवेशना पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावर मांडला आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे.
Published on: Jul 26, 2023 12:22 PM
Latest Videos
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

