गोंडस शब्द वापरून संप पाडण्याचे काम केलं; ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचारी संघटनेनं संप मागे घेतला आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे

गोंडस शब्द वापरून संप पाडण्याचे काम केलं; ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर हल्ला
| Updated on: Mar 21, 2023 | 12:50 PM

नाशिक : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. तो संप आता मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचारी संघटनेनं संप मागे घेतला आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटलं आहे.

तसेच 14 मार्च पासून सुरू असलेलं हा संप यशाच्या जवळ जात असतानाच सरकारने काही संघटनांना हाताशी घेतले. तर सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा या गोंडे शब्दाच्या नावाखाली हा संप हाणून पाडण्याचे काम केलं. तर समिती नेमून तीन महिन्यात अहवाल देतो असे खोटे आश्वासन दिलं आहे. याने कर्मचाऱ्यांना आज काही मिळालेलं नाही. म्हणून संप मागे न घेण्याचा निर्णय हा आम्ही घेतला आहे. तर संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही असेही त्या म्हणाल्या.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.