Chandrakant Patil | राज्याचा खेळखंडोबा करुन ठेवलाय – चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका
झोपलेल्यांना जाग करता येतं पण जे नाटक करत आहेत त्यांना कसं जागं करायचं, आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांचा टोला. (Opposition leader Chandrakant Patil target state government)
मुंबई : राज्यात तीन सरकार चालत आहेत. कोणाला काय तर कोणाला वाटतंय. यांच्या सगळ्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा खेळखंडोबा चाललाय. परत परत काय बोलणार. कोणाचाच कोणाशी संवाद नाही. झोपलेल्यांना जाग करता येतं पण जे नाटक करत आहेत त्यांना कसं जागं करायचं, आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांचा टोला.
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
