AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातला राज्य सरकारचा शिस्तबद्ध कार्यक्रम म्हणून याची नोंद होईल : उदय सामंत

राज्यातला राज्य सरकारचा शिस्तबद्ध कार्यक्रम म्हणून याची नोंद होईल : उदय सामंत

| Updated on: Apr 16, 2023 | 10:12 AM
Share

आपण सुरुवातीला सांगितले होतो की, हा कार्यक्रम फार मोठा असणार आहे. तर यासाठी आत्ताच पाच ते सात लाख लोक उपस्थित आहेत. अजून गर्दी होईल. देशातला सगळ्यात मोठा गर्दीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिलं जाईल

खारघर : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने आज (ता. 16) गौरविले जाणार आहे. त्यासाठी सगळी तयारी झाली आहे. तर जवळपास दोन ते अडीच लाख लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपण सुरुवातीला सांगितले होतो की, हा कार्यक्रम फार मोठा असणार आहे. तर यासाठी आत्ताच पाच ते सात लाख लोक उपस्थित आहेत. अजून गर्दी होईल. देशातला सगळ्यात मोठा गर्दीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिलं जाईल. तर राज्यातला राज्य सरकारचा शिस्तबद्ध कार्यक्रम हा असेल असे आपण पाहतोय असेही सावंत म्हणाले.

Published on: Apr 16, 2023 10:11 AM