water bottle : मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी
शिंदे, भाजप (BJP) सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई: शिंदे, भाजप सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाण्याची बाटली मंत्रालयाच्या प्रवेश दारावर जमा करावी लागणार आहे. बाटलीत कुणी रॉकेल, किटकनाशक आणू नये, त्यामुळे काही अनुचीत घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: Jul 19, 2022 09:20 AM
Latest Videos
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

