भारत जोडोसोबतच आणखी एका अभियानाची सुरुवात, सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेसोबतच काँग्रेसकडून एका नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा कोणतं आहे नवं अभियान...

भारत जोडोसोबतच आणखी एका अभियानाची सुरुवात, सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक
| Updated on: Jan 24, 2023 | 8:10 AM

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेसोबतच काँग्रेसकडून एका नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. ‘हात से हात जोडो’ अभियानाची घोषणा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पुण्यातून या अभियानाची सुरुवात झाली आहे.  यात मोदी सरकारच्या कामाची चुकीची पद्धत लोकांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येतंय. केंद्र आणि राज्य सरकारची असफल धोरणं लोकांपर्यंत पोहोवून सत्य समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.