रायगड समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र देवमासा, मच्छिमारांकडून जीवदान

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर देवमासा आढळला आहे. (Raigad Whales fish)

| Updated on: Mar 01, 2021 | 9:25 PM

रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर देवमासा आढळला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव समुद्रकिनाऱ्यावर तब्बल दहा फूट लांबीचा देवमासा आढळला आहे. या देवमाश्याला मच्छिमारांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. (Raigad Whales fish found in Adgaon Beach)

श्रीवर्धन तालुक्यात आदगाव समुद्रकिनारी आज 1 मार्चला दुपारी 4 दरम्यान ही घटना घडली. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. जेमतेम 10 फूट लांबीचा देवमासा आहे. हा देवमासा भक्ष्यासाठी किवां जखमी अवस्थेमुळे समुद्रकिनारी आला असावा,  असा अदांज स्थानिकांना व्यक्त केला. या देवमासाला मच्छीमारांनी पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.