रक्षा का बंधन – प्रत्येक प्रवासासाठी सुरक्षेचं वचन | टाटा मोटर्स x TV9 नेटवर्क
या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सच्या दुर्गा लाईन या सर्व महिलांनी चालवल्या जाणाऱ्या टीमने, जे भारतातील सर्वात सुरक्षित ट्रक तयार करतात. नवी मुंबईतील कलंबोली ट्रान्सपोर्ट नगर येथील ट्रक चालकांसाठी प्रेमाने राख्या तयार करून पाठवल्या.
या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सच्या दुर्गा लाईन या सर्व महिलांनी चालवल्या जाणाऱ्या टीमने, जे भारतातील सर्वात सुरक्षित ट्रक तयार करतात. नवी मुंबईतील कलंबोली ट्रान्सपोर्ट नगर येथील ट्रक चालकांसाठी प्रेमाने राख्या तयार करून पाठवल्या. प्रत्येक राखी एक प्रेमळ वचन घेऊन आली: “तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग आहात, आणि तुमची सुरक्षा ही आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”
रक्षा का बंधन या उपक्रमातून, टाटा मोटर्सने देशाला चालवणाऱ्या या खऱ्या नायकांचा सन्मान केला आणि प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
Published on: Aug 10, 2025 04:55 PM
Follow Us
Latest Videos
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?

