“देवेंद्र फडणवीस अवघा महाराष्ट्र सक्षमपणे सांभाळू शकतात”, आठवलेंकडून कौतुकाचा वर्षाव
रिपाइं नेते रामदास आठवले यांनी उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय.
अभिजीत पोते, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : रिपाइं नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फक्त 6 नाही 12 जिल्हे सांभाळू शकतात. एवढंच काय ते पूर्ण महाराष्ट्र सक्षमपणे संभाळू शकतात, असं आठवले म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका होतेय. त्यावर आठवले बोलते झालेत. त्यांनी आपलं मत मांडलंय.
Latest Videos
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?

