“देवेंद्र फडणवीस अवघा महाराष्ट्र सक्षमपणे सांभाळू शकतात”, आठवलेंकडून कौतुकाचा वर्षाव
रिपाइं नेते रामदास आठवले यांनी उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय.
अभिजीत पोते, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : रिपाइं नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फक्त 6 नाही 12 जिल्हे सांभाळू शकतात. एवढंच काय ते पूर्ण महाराष्ट्र सक्षमपणे संभाळू शकतात, असं आठवले म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका होतेय. त्यावर आठवले बोलते झालेत. त्यांनी आपलं मत मांडलंय.
Follow Us
Latest Videos
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...

