कशाला बँकेचा फेरा… हाय की दुकानं!; 2000 हजारच्या नोटा थेट सोन्यात; कुठं सुरू उलाढाल

चार महिने वेळ दोन हजाराच्या नोटा बदलू घेण्यासाठी दिला दिला असताना लोक सोने खरेदीला पसंती देत आहेत. दोन हजारांच्या नोटबंदीचा जळगावातील सराफ बाजारावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

कशाला बँकेचा फेरा... हाय की दुकानं!; 2000 हजारच्या नोटा थेट सोन्यात; कुठं सुरू उलाढाल
| Updated on: May 23, 2023 | 9:37 AM

जळगाव : रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणली आहे. त्यामुळे त्याचे विविध परिणाम घडत आहेत. सध्या बाजारात यामुळे काय चित्र निर्माण झाले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत, जे पाहून तुम्हीही थक्कच व्हाल… चार महिने वेळ दोन हजाराच्या नोटा बदलू घेण्यासाठी दिला दिला असताना लोक सोने खरेदीला पसंती देत आहेत. दोन हजारांच्या नोटबंदीचा जळगावातील सराफ बाजारावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. अस्सल सोनं कुठं मिळत असेल तर ते जळगावच्या सराफ बाजारात. याठिकाणी मिळणारं सोनं हे शंभर टक्के शुद्ध असतं आणि व्यवहार सचोटीचा असते, अशी ग्राहकांची भावना आहे. त्यामुळे जळगावला सुवर्ण नगरी म्हटलं जातं. दोन हजारांची नोटबंदी झाल्यानंतर सुवर्णनगरीतल्या व्यवहारांवर काहीअंशी सकारात्मक परिणाम झालाय. ज्या लोकांकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, त्या बँकेतून बदलून घेण्याऐवजी अनेक जण सोनं चांदीचे दागिने खरेदी करताय. विशेष करून ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे, ते लोक सोनं घेताय. मुळात लोकांकडे दोन हजारांच्या नोटा कमी प्रमाणात होत्या. त्यामुळे हे प्रमाण फारसं नसल्याचंही सराफांनी सांगितलं.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.