Kavathe Mahankal Election : किमान समान कार्यक्रमाचं पालन केलं गेलं नाही, रोहित पाटलांचं वक्तव्य
कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi)नं किमान समान कार्यक्रम पाळला नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी केलं आहे.
कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi)नं किमान समान कार्यक्रम पाळला नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी केलं आहे. या निवडणुकीत स्थानिक आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र दिसत होतं, असंही ते यावेळी म्हणाले. आमचे उमेदवार सामान्य कुटुंबातले असल्यानं त्यांचा विजय निश्चित होईल, असेही ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;

