Maharashtra Band | Pune | केंद्र सरकार ब्रिटीश राजवटीपेक्षाही भयानक : रुपाली चाकणकर

शेतकरी आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मोडून काढण्याचं काम देशातील केंद्र सरकार करत आहे. ब्रिटीश राजवटीपेक्षाही हे केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Maharashtra Band | Pune | केंद्र सरकार ब्रिटीश राजवटीपेक्षाही भयानक : रुपाली चाकणकर
| Updated on: Oct 11, 2021 | 12:11 PM

केंद्र सरकारने जो कृषी कायदा केलाय, त्याला देशातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र सरकार कोणत्याही समझोत्याला तयार नाहीय. गेल्या 300 दिवसांपासून शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. यामध्ये अनेक शेतकरी शहीद झालेत. पण या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मोडून काढण्याचं काम देशातील केंद्र सरकार करत आहे. ब्रिटीश राजवटीपेक्षाही हे केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.