Sadabhau Khot | 5 ऑक्टोबरपासून करणार राज्य सरकारविरोधातआंदोलन- सदाभाऊ खोत

एफआरपीच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारविरोधात 5 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून जागर एफआरपीचा, एल्गार ऊस उत्पादकाचा या आंदोलनाला सुरुवात करणार आहे. एफआरपीच्या तीन तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारनेच दिला आहे.

Sadabhau Khot | 5 ऑक्टोबरपासून करणार राज्य सरकारविरोधातआंदोलन- सदाभाऊ खोत
| Updated on: Sep 27, 2021 | 9:49 AM

एफआरपीच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारविरोधात 5 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून जागर एफआरपीचा, एल्गार ऊस उत्पादकाचा या आंदोलनाला सुरुवात करणार आहे. एफआरपीच्या तीन तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारनेच दिला आहे. याआधी सहकार मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणारे आता गप्प का? राजू शेट्टी यांचा आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी, असं म्हणत सदभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.