उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं- संदिपान भुमरे

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं, असं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं- संदिपान भुमरे
| Updated on: Sep 25, 2022 | 3:24 PM

सुरेंद्र आकोडे,Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अडीच महिन्यात करून दाखवलं, असं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandeepan Bhumare) यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कामं केली नाहीत, तेवढी एकनाथ शिंदे यांनी कामे अडीच महिन्यात केली, असं ते म्हणाले आहेत. दुसरे कुठलेच मुद्दे शिल्लक नसल्याने 50 खोके आणि गद्दार म्हटलं जात असल्याचंही भुमरे म्हणालेत.

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.