Sangli Flood | पुराचं पाणी शिरण्याची भीती, सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे.
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

