Sangli Flood | पुराचं पाणी शिरण्याची भीती, सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे.
Follow Us
Latest Videos
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...

