काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये – संजय राऊत
महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय.
मुंबई: महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

