काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये – संजय राऊत
महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय.
मुंबई: महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

