काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये – संजय राऊत
महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय.
मुंबई: महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
Follow Us
Latest Videos
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

