Kolhapur | कोल्हापुरातल्या राऊतवाडी धबधब्याची नयनरम्य दृश्यं, पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी

एरवी पावसाळी पर्यटनासाठी इथं मोठी गर्दी असते मात्र यावेळी कोरोनामुळे यंदा बंदी असल्याने अगदी तुरळक पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळताहेत.

| Updated on: Jul 28, 2021 | 7:00 PM

कोल्हापूर : कोल्हापुरातील मुसळधार पावसानंतर आता जिल्ह्यातील छोटे-मोठे धबधबे ओसंडून वाहायला लागलेत. त्यामुळे वर्षा पर्यटकांची पावलं आपसूकच तिकडे वाळताहेत. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे. हा धबधबा आता पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय. दीडशे फूट वरून पडणाऱ्या या धबधब्याजवळ निसर्गाचे एक मनोहरी रूप सध्या अनुभवायला मिळतंय. एरवी पावसाळी पर्यटनासाठी इथं मोठी गर्दी असते मात्र यावेळी कोरोनामुळे यंदा बंदी असल्याने अगदी तुरळक पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळताहेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.