संजय राऊत मोठे नेते नाहीत…
राज्यातील बंडखोरी नाट्यनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले, त्यांचे मुख्यमंत्री पद बघून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जळपळाट कोणाचा झाला असेल तर तो म्हणजे संजय राऊत यांचा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत स्वतःला प्रतिचाणक्य समजत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बंड करुन राज्यातील सत्ता हलवल्यानंतर पहिला मोठा धक्का हा खासदार संजय राऊत यांना बसला होता. त्यामुळेच […]
राज्यातील बंडखोरी नाट्यनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले, त्यांचे मुख्यमंत्री पद बघून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जळपळाट कोणाचा झाला असेल तर तो म्हणजे संजय राऊत यांचा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत स्वतःला प्रतिचाणक्य समजत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बंड करुन राज्यातील सत्ता हलवल्यानंतर पहिला मोठा धक्का हा खासदार संजय राऊत यांना बसला होता. त्यामुळेच त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती आणि टीका करत असतात. संजय राऊत हे राजकारणात स्वतःला मोठं समजत असले तरी ते काही मोठे नेते नाहीत, कारण ते लोकांमधून निवडून येत नाहीत तर पक्षश्रेष्ठी सांगतात म्हणून त्यांना आमदार मतदान करतात अशी टाकी बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
