शिवसेनेच्या नेत्यानं टीका करणाऱ्यांना दिलं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘रावण कोण? राम कोण?’

VIDEO | शिवसेनेच्या या नेत्यानं सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण; म्हणाले, 'आम्ही अयोध्येला आलो कारण...'

शिवसेनेच्या नेत्यानं टीका करणाऱ्यांना दिलं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, 'रावण कोण? राम कोण?'
| Updated on: Apr 08, 2023 | 11:29 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असताना विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. तर विरोधकांच्या या टीकेला सत्ताधारी गटातील मंत्र्यांपासून नेत्यांनी विरोधकांना जशाच तसे प्रत्युत्तरही दिले. आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते म्हणाले, आम्ही शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून अयोध्येला आलो आहोत असे म्हटले. यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंपासून नाना पटोले यांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम म्हणाले, आम्ही अयोध्येला आलो कारण, शिवसेना प्रमुखांची दोन स्वप्नं होती. त्यातील पहिलं स्वप्न म्हणजे 370 कलम रद्द करण्यात आले आणि अयोध्येत राम मंदिर उभारणी करणे ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नं होती. ती स्वप्न आता पूर्ण होत असल्याचेही राम कदम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी ती स्वप्नं पूर्ण केली आहेत असंही आवर्जून सांगितले.

Follow us
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....