Shivsena: सुहास कांदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आरोप करत आहेत- आमदार अंबादास दानवे
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून टाकण्यासाठी मातोश्रीवरून ( Matoshree) फोन गेले असा आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे अकामदार अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुळात झेड, झेड प्लेस सुविधा या केंद्राच्या अधिकारात येतात, त्याचा राझयाशी काही संबंध नाही त्यामुळे असा कुठलाही फोन मातोश्रीवरून गेला नसल्याचे आमदार अंबादास […]
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून टाकण्यासाठी मातोश्रीवरून ( Matoshree) फोन गेले असा आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे अकामदार अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुळात झेड, झेड प्लेस सुविधा या केंद्राच्या अधिकारात येतात, त्याचा राझयाशी काही संबंध नाही त्यामुळे असा कुठलाही फोन मातोश्रीवरून गेला नसल्याचे आमदार अंबादास दानवे म्हणाले आहे. आदित्य ठरे त्यांच्या मतदार संघात दौरे करत असल्याने साहस कांदे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे आमदार दानवे यावेळी म्हणाले. राज्याकडू देण्यात येणारी सुरक्षा बंडखोरीनंतरही कायम होतो असेही दानवे म्हणाले. आता केंद्रसरकारने त्यांना झेड, झेड प्लेस सुरक्षा दिलेली आहे असा टोमणा देखील त्यांनी यावेळी मारला.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
