म्हणून मी सत्यजीत तांबे यांना हात जोडले; मविआने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं विधान

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराने सत्यजीत तांबेंना हात का जोडले? पाहा...

म्हणून मी सत्यजीत तांबे यांना हात जोडले; मविआने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं विधान
| Updated on: Jan 23, 2023 | 2:49 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. या निवडणुकीतील उमेदवारीवरून विविध घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीने अखेर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शुभांगी यांनी सत्यजीत तांबेंसमोर हात जोडले. असं का केलं त्याचं कारण शुभांगी यांनी सांगितलं.”सत्यजीत तांबे यांना मी काल हात जोडले. प्रत्येक व्यक्ती आपल्यासमोर ग्रेट आहे, म्हणून मी त्यांना हात जोडले”, असं शुभांगी म्हणाल्या.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.