बैल 60 फूट खोल विहिरीत पडला, अखेर क्रेन बोलावली, तब्बल तीन तासानंतर बाहेर काढण्यात यश

सोलापूर जिल्ह्यातील गुळवंची गावातील एका साठ फूट खोल विहिरीमध्ये बैल पडला होता.या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आलं आहे.

बैल 60 फूट खोल विहिरीत पडला, अखेर क्रेन बोलावली, तब्बल तीन तासानंतर बाहेर काढण्यात यश
| Updated on: Jul 12, 2021 | 5:00 PM

सोलापूर जिल्ह्यातील गुळवंची गावातील एका साठ फूट खोल विहिरीमध्ये बैल पडला होता.या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आलं आहे. गुळवंची तांडा येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये गोशाळेमधील बैल (वळू) पडल्याची माहिती डब्लूसीए आणि आणि अँनिमल राहत संस्थेच्या सदस्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बैल विहिरीबाहेर काढण्याचा कामाला सुरुवात केली. दरम्यान,मोठ्या ऊंची वरून बैल विहिरीत पडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती,त्यामुळे बचावकार्यासाठी कार्यकर्ते विहिरीमध्ये उतरल्या नंतर बैल चवताळला होता. मात्र,बैलाला गोंजारून त्याच्या पाठीवरून हाथ फिरवल्यामुळे तो शांत झाला.त्यानंतर त्याला बेल्ट लावून क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठीच्या मोहिमेला जवळपास अडीच ते तीन तासांचा कालावधी लागला. बैलाला बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी त्याच टाळ्या वाजवून स्वागत केलं. वैद्यकीय उपचार देऊन बैलाची गोशाळेमध्ये परत रवानगी करण्यात आली आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.