Special Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू
गुरुवारचा दिवस तळीयेतल्या गावकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला. घरांवर दरड कोसळून आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारचा दिवस तळीयेतल्या गावकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला. घरांवर दरड कोसळून आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 50 जण बेपत्ता आहे. या दुर्घटनेत कुणी आई-वडील गमावले तर कुणी आधारच गमावला आहे. त्यामुळे तळीयेतील ग्रामस्थांचे अश्रू थांबता थांबत नाहीय.
Latest Videos
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?

