Special Report | कोरोना संकटात महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी चिंता वाढवली!
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात जात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील कोणत्या 6 जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती गंभीर बनलीय, पाहूया
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

