Special Report | कोरोना संकटात महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी चिंता वाढवली!
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात जात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील कोणत्या 6 जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती गंभीर बनलीय, पाहूया
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

