Special Report | कोरोना संकटात महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी चिंता वाढवली!
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात जात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील कोणत्या 6 जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती गंभीर बनलीय, पाहूया
Follow Us
Latest Videos
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..

