Special Report | यूपीचा प्रत्येक मुख्यमंत्री नावं का बदलत सुटतो? -tv9

राज्य सरकारकडे शहराचं नाव बदलण्याचा अधिकार आहे का? आणि एखाद्या शहराच्या नामांतरात केंद्र सरकारची भूमिका काय असते, हे जाणून घेण्यासाठी उत्तर प्रदेशात कोणता नवा रेकॉर्ड झाला., ते जाणून घेऊयात.

Special Report | यूपीचा प्रत्येक मुख्यमंत्री नावं का बदलत सुटतो? -tv9
| Updated on: Jun 02, 2022 | 11:33 PM

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर व्हावं, उस्मानाबादचं नाव बदलून ते धाराशीव व्हावं,
आणि आता अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतराची मागणी होऊ लागलीय…नेमका नामांतराचा वाद आहे काय., राज्य सरकारकडे शहराचं नाव बदलण्याचा अधिकार
आहे का? आणि एखाद्या शहराच्या नामांतरात केंद्र सरकारची भूमिका काय असते, हे जाणून घेण्यासाठी उत्तर प्रदेशात कोणता नवा रेकॉर्ड झाला., ते जाणून घेऊयात. मागच्या अनेक दशकात झाले नसतील., इतकी नामांतर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी केलीयत. उत्तर प्रदेश सरकारनं ७ ठिकाणांचं नामांतर केलंय आणि अजून 12 ठिकाणांचा नामांतरचा प्रस्ताव आहे. नामांतर झालेल्यांमध्ये पहिलं ठिकाण आहे इलाहाबाद….जे आता बदलून प्रयागराज झालंय. नंतर फैजाबाद रेल्वे स्टेशन, ज्याचं नाव आता अयोध्या रेल्वे स्टेशन करण्यात आलंय… उर्दू बाजारचं हिंदी बाजार झालंय. हुमायूपूरचं हनुमान नगर केलं गेलं, मीना बाजार आता माया बाजार झालाय, मुगलसराय रेल्वे स्टेशन आता पंडित दिनदयाल उपाध्याय स्टेशन नावानं ओळखलं जातं आणि अली नगरचं नाव आर्य नगर करण्यात आलंय..

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.