नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले.
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यामध्ये घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले. या वादळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये घरावरील पत्रे उडताना दिसत आहेत. या घटनेतून एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. या वादळाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.
Published on: May 11, 2022 10:10 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

