नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले.
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यामध्ये घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले. या वादळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये घरावरील पत्रे उडताना दिसत आहेत. या घटनेतून एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. या वादळाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.
Published on: May 11, 2022 10:10 AM
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा

