Kishori Pednekar | सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल : किशोरी पेडणेकर
मागच्या वेळेस आपण पाहिलं की बरीचशी लोकं रेल्वेमधून विना मास्क प्रवास करतात. लस घेतली तरी मास्क लावणं बंधनकारक आहे. आणि ते लावताना कोणी दिसलं नाही. तशीच ट्रेनमध्ये गर्दीसुद्धा दिसत होती. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...