दोन मोठे प्रोजेक्ट गेले, तरीही चिंता नाही, आदित्य ठाकरेंचा टोला
आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई : आज पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारला चांगलंच सुनावलंय. ‘दोन मोठे प्रोजेक्ट गेले याची सरकारला काडीमात्र चिंता नाही हे बघून धक्का बसला, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
Published on: Sep 14, 2022 05:37 PM
Follow Us
Latest Videos
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
