AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकारच्या कामामुळे अनेकांना दु्:ख होतंय; उदय सामंत यांचा टोला

शिंदे-फडणवीस सरकारच्या कामामुळे अनेकांना दु्:ख होतंय; उदय सामंत यांचा टोला

| Updated on: Jan 26, 2023 | 3:45 PM
Share

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. पाहा व्हीडिओ...

रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचं कौतुक केलंय. तर ठाकरे गटासह मविआला टोला लगावला आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात काम करत आहे.त्यामुळे काही लोकांना दुःख होतंय. त्यामुळे निराशेच्या भावनेतून वक्तव्यं केली जात आहेत, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Published on: Jan 26, 2023 03:43 PM