Anurag Thackur PC | जनतेनं देश विकणाऱ्यांना बाहेर पाठवलं, चहा विकणाऱ्या देशभक्ताला सत्तेत बसवलं
सोनिया गांधी म्हणाल्या होत्या चाय विकणारा देश नाही चालवू शकत. पण लोकांनी देश विकणाऱ्या लोकांना बाहेर पाठवले आणि चाय विकणाऱ्या एका देशभक्ताला सत्तेत बसवले.
मुंबई : जे भाजपने सांगितले ते त्यांनी करून दाखवले मग ते राम मंदिर असो किंवा इतर. काँग्रेस अजून त्यांच्या चुका सुधारत नाहीत. इंग्रज गेले पण कॉंग्रेस त्यांच्या विचाऱ्याने चालत आहे. सोनिया गांधी म्हणाल्या होत्या चाय विकणारा देश नाही चालवू शकत. पण लोकांनी देश विकणाऱ्या लोकांना बाहेर पाठवले आणि चाय विकणाऱ्या एका देशभक्ताला सत्तेत बसवले. मोदी दशाचे लोकप्रिय नेते आहेत, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
Published on: Sep 17, 2022 11:32 PM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........