उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरच का? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
तुम्हाला औरंगबाद शहराचा आणि उस्मानाबाद शहराचा इतिहास काय? बघा यासंदर्भातील टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट....
मुंबई : अखेर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतरण अधिकृतपणे झालं आहे. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव तर बदललं पण आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर, हे औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आलंय. मग शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर तर जिल्ह्याचं नाव औरंगाबाद कसं? असा सवाल अंबादास दानवेंनीही उपस्थित केला. शहराचं नाव बदलण्यासाठी केंद्रानं पत्रक काढलं. आता महसूल विभाग जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी पत्रक काढणार. त्यामुळं शहर, तालुका आणि जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगरच असेल. तुम्हाला औरंगबाद शहराचा आणि उस्मानाबाद शहराचा इतिहास काय? बघा यासंदर्भातील टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट….
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

