वेळ द्यायला तयार पण आधी याची उत्तरे द्या, मनोज जरांगे यांचे ते चार प्रश्न कोणते?

आमदार बच्चु कडू यांनी जालना येथे मनोज ज्रांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी आम्हाला वाटलं तर सरकारला आणखी वेळ वाढवून देऊ असं महत्वाचं विधान केलंय. मात्र, तुम्हाला वेळ का वाढवून द्यावा यासाठी त्यांनी सरकारला चार प्रश्न केले आहेत.

वेळ द्यायला तयार पण आधी याची उत्तरे द्या, मनोज जरांगे यांचे ते चार प्रश्न कोणते?
| Updated on: Nov 01, 2023 | 11:29 PM

जालना | 1 नोव्हेंबर 2023 : एक तासापासून पाणी सोडलं आहे. आता आऱक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही. उलट केसेस केल्यामुळे सरकारवर रोषविषयी रोष निर्माण झालाय. जाणुनबुजुन सरकार आपल्या भावांना गुंतवण्याचा प्रयत्न. खोटे गुन्हे दाखल करत आहे. मी माघार घेणार नसतो. सगळे पुरावे आहेत तरीही सरकार आऱक्षण देत नाही. आम्हाला येथे लढावं लागेल. अधिकारी शहाणे असाल तर आपल्या बांधवावर मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. सरकारने त्यांची भूमिका घेतलेली आहे. इकडं माणसं मरायला लागली आणि सरकार किती बैठका घेतात? सरकारनं वातावरण दूषित करायचं ठरवलं आहे. आता सांगू शकतं नाही. कधीपर्यंत माणसं मरायला लागत आम्हाला वाटलं तर सरकारला वेळ देऊ. पण येथे येवून सरकारनं बोलावं असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Follow us
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच...
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच....
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर.
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर.
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.