Mahesh Pawar

Mahesh Pawar

Chief Sub Editor - TV9 Marathi

mahesh.pawar@tv9.com

25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत | 20 वर्ष राजकीय पत्रकारीतेत | दैनिक ‘सांज दिनांक’, ‘गांवकरी’, ‘तरूण भारत’साठी विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘लोकशाही वार्ता’मध्ये मुंबई ब्युरो चीफ, ‘नवशक्ती’मध्ये उपसंपादक, ‘झी 24 तास’मध्ये वरिष्ठ उपसंपादक, ‘नवराष्ट्र’मध्ये वरिष्ठ राजकीय प्रतिनिधी, जानेवारी 2023 पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये मुख्य उपसंपादक | मुंबई आणि नागपूर अधिवेशनाचे वृत्तांकन | राजकीय, क्राईम, सामाजिक बातम्यांमध्ये हातखंडा | सलग 12 वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वृत्तांकन । अनेक पुस्तकांसाठी संपादन सहाय्य । महाराष्ट्रातील 450 हून अधिक सामाजिक संस्थांशी थेट संपर्क |

Read More
Follow On:
लोकप्रिय कार्टूनचा ‘बाप’ माणूस! ज्याने मिळवले सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार…

लोकप्रिय कार्टूनचा ‘बाप’ माणूस! ज्याने मिळवले सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार…

‘द लकी रॅबिट’ ( Oswald the Lucky Rabbit) असे नाव त्याने त्या कार्टूनला दिले. हे कार्टून खूप गाजले. पण, एका मित्राने त्यांची फसवणूक करून त्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यामुळे कार्टूनमधून मिळणारे सर्व उत्पन्न मित्राला मिळत होते. परिणामी कामगारांचे पगार थकले, स्टुडीओ बंद करण्याची वेळ आली.

नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं! कुठे आहे हा चमत्कारिक कडा?

नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं! कुठे आहे हा चमत्कारिक कडा?

जरी एखादी वस्तू उंचीवर फेकली तरी ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते. महाराष्ट्रातील असाच एक धबधबा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करतो. पण, त्या धबधब्याचे स्वतःचे असे नियम आहेत.

भारत पाकिस्तान सीमेवरील ‘युद्ध की देवी’, काय आहे ऐतिहासिक महत्व?

भारत पाकिस्तान सीमेवरील ‘युद्ध की देवी’, काय आहे ऐतिहासिक महत्व?

भारत - पाकिस्तान सीमेवरील तनोट हे गाव जैसलमेरपासून 121 किलोमीटर अंतरावर आहे. तनोट हे गावं येथील माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

अडीच लाख तलाव गायब, पाण्याच्या एक एका थेंबासाठी तडफडणार जीव, जुना आणि शाश्वत उपाय आता करायलाच हवा नाही तर…

अडीच लाख तलाव गायब, पाण्याच्या एक एका थेंबासाठी तडफडणार जीव, जुना आणि शाश्वत उपाय आता करायलाच हवा नाही तर…

देशाची वाढती लोकसंख्या हे एक संकट आहे. या वाढत्या लोकसंख्येप्रमाणेच आणखी एक संकट भारतासमोर पुढे येऊन उभे ठाकणार आहे. भारताच्या लोकसंख्येमुळे दरडोई पाण्याची मागणी 30% वाढण्याची शक्यता आहे. पण, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा उपलब्धतेत 15% घट होण्याची शक्यता आहे. परिणामी 2050 पर्यंत देशातील 50 % जिल्ह्यांमध्ये पाण्याचे भीषण संकट निर्माण होऊ शकते.

मल्टिटास्किंग, राजकीय आरक्षणही, तरी राजकारणात महिलांना का डावलले जाते? काय आहे त्यांचे स्थान?

मल्टिटास्किंग, राजकीय आरक्षणही, तरी राजकारणात महिलांना का डावलले जाते? काय आहे त्यांचे स्थान?

स्त्रियांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मल्टिटास्किंग. या गुणामुळे त्या घर आणि राजकारणाची उत्तम प्रकारे सांगड घालतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिलांनी त्यांच्या कामांच्या प्राधान्यक्रमाची यादी पाहिली तर यावरून ते समजून येते.

राजीव गांधी यांनी त्याला पाहिले, गाडी सोडली, केला पायी प्रवास, कोण होती ती व्यक्ती?

राजीव गांधी यांनी त्याला पाहिले, गाडी सोडली, केला पायी प्रवास, कोण होती ती व्यक्ती?

राजीव गांधी हे खुल्या जीपमधून पुढे प्रवास करणार होते. मात्र, त्या जीपमध्ये त्यांनी एका व्यक्तीला पाहिले. गाडीमध्ये त्या व्यक्तीला पाहून ते तडक खाली उतरले आणि त्यांनी पायी प्रवास सुरु केला. त्याच्या अशा वागण्याचे कारण नेत्यानांही कळले नाही.

आई व्हायचंय! 46 वर्षीय अभिनेत्रीने व्यक्त केली लग्नाची इच्छा

आई व्हायचंय! 46 वर्षीय अभिनेत्रीने व्यक्त केली लग्नाची इच्छा

'झलक दिखला जा' कार्यक्रमात अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जातींचे योगदान काय? विभागनिहाय काय आहे परिस्थिती?

महाराष्ट्राच्या राजकारणात जातींचे योगदान काय? विभागनिहाय काय आहे परिस्थिती?

उत्तरप्रदेश राज्यानंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातून निवडून येतात. महाराष्ट्र हा पाच प्रमुख विभागात विभागलेला आहे. तर अनेक जाती धर्माचे लोक महाराष्ट्रात रहात आहेत. महाराष्ट्राचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर आधी या सर्वांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

एका हुंडीसाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या इंग्रजांना आणले होते जेरीस, काय घडलं होतं त्यावेळी…

एका हुंडीसाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या इंग्रजांना आणले होते जेरीस, काय घडलं होतं त्यावेळी…

ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा विकास करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. पण, त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज हे मुंबई जवळील भागात सत्ता गाजवीत होते. तर, दुसरीकडे पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यासाठी शिवाजी महाराज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यात चढाओढ सुरु होती. त्यामुळे इंग्रजांनासुद्धा त्यामध्ये नाईलाजाने उतरावे लागले.

महाराष्ट्रात असेही आहेत दोन डोंगरांवर बांधलेले जोड किल्ले, तुम्हाला माहित आहेत का?

महाराष्ट्रात असेही आहेत दोन डोंगरांवर बांधलेले जोड किल्ले, तुम्हाला माहित आहेत का?

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हे इतिहास प्रसिद्ध जोड किल्ले आहेत. अंकाई आणि टंकाई हे ते दोन किल्ले आहेत.

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.