कोविड काळातील राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत – राजू पाटील
लोकनेते दि.बा.पाटील यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी भूमिपुत्रांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत.
मुंबई: “लोकनेते दि.बा.पाटील यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी भूमिपुत्रांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत. कोविड काळात जी राजकीय आंदोलन झाली, त्यावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत” अशी मागणी मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी केली.
Published on: Jul 22, 2022 06:59 PM
Follow Us
Latest Videos
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

