कोविड काळातील राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत – राजू पाटील
लोकनेते दि.बा.पाटील यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी भूमिपुत्रांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत.
मुंबई: “लोकनेते दि.बा.पाटील यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी भूमिपुत्रांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत. कोविड काळात जी राजकीय आंदोलन झाली, त्यावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत” अशी मागणी मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी केली.
Published on: Jul 22, 2022 06:59 PM
Latest Videos
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी

