AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदे-बटाटे-टोमॅटोच्या महागाईपासून दिलासा! केंद्राचं मोठं पाऊल, दिल्ली-मुंबईतील कांद्याचे दर काय?

कांदा स्टॉक ऑगस्ट 2021 च्या अखेरीस 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर मंडईंमध्ये योग्य पद्धतीने सोडण्यात येत आहे. यामुळे केवळ कांद्याचे दर कमी होण्यास मदत होणार नाही, तर किमान साठवण तोटा देखील सुनिश्चित होईल. याचा परिणाम म्हणून 14 ऑक्टोबरला महानगरांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत 42 ते 57 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली.

कांदे-बटाटे-टोमॅटोच्या महागाईपासून दिलासा! केंद्राचं मोठं पाऊल, दिल्ली-मुंबईतील कांद्याचे दर काय?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 17, 2021 | 10:57 PM
Share

नवी दिल्ली : कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या किमती काही आठवड्यांपासून सातत्याने वाढत आहेत. तर या तीन गोष्टी देशातील बहुतेक घरांमध्ये सर्वाधिक वापरल्या जातात. अशा स्थितीत सर्वसामान्य लोक त्यांच्या किमती वाढल्याने खूप अस्वस्थ झालेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईतून लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले. वास्तविक कांद्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने बफर स्टॉक जारी केलाय. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, टोमॅटो आणि बटाट्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कांद्याचे सरासरी घाऊक दर 30 रुपये प्रतिकिलो

कांदा स्टॉक ऑगस्ट 2021 च्या अखेरीस ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर मंडईंमध्ये योग्य पद्धतीने सोडण्यात येत आहे. यामुळे केवळ कांद्याचे दर कमी होण्यास मदत होणार नाही, तर किमान साठवण तोटा देखील सुनिश्चित होईल. याचा परिणाम म्हणून 14 ऑक्टोबरला महानगरांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत 42 ते 57 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. त्याच वेळी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 37.06 रुपये किलो होती, तर सरासरी घाऊक दर 30 रुपये प्रति किलो होता.

चार महानगरांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत

14 ऑक्टोबर रोजी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव चेन्नईमध्ये 42 रुपये, दिल्लीमध्ये 44 रुपये, मुंबईत 45 रुपये आणि कोलकातामध्ये 57 रुपये किलो होते. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने माहिती दिली. कांद्याचा बफर स्टॉक त्या राज्यांमध्ये सोडला जात आहे, जिथे किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत आणि किमती मागील महिन्याच्या तुलनेत वाढत आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्ली, कोलकाता, लखनौ, पटना, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूरच्या बाजारात एकूण 67,357 टन कांदा सोडण्यात आला. संबंधित बातम्या

विजेचे संकट लवकरच संपेल का?, पूर्व भागातील वीजनिर्मिती 8 टक्क्यांनी वाढली

Bad Bank च्या मंडळात लवकरच अधिक संचालकांचा समावेश, खासगी बँकांमध्ये 49 टक्के हिस्सा

Relief from onion-potato-tomato inflation! What is the price of onion in Delhi-Mumbai?

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा