AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदी म्हणजे काय, नेमकी कारणे कोणती? मंदीत हे व्यवसाय असतात नफ्यात, जाणून घ्या

नेमकी मंदी म्हणजे काय? देशात मंदी येण्याची नेमकी कोणती कारणे आहेत? मंदीपासून वाचण्यासाठी कोणते व्यवसाय करावेत जेणेकरून आपल्यापासून तोटा दूर राहील. नेमकी मंदी काय आहे आणि आपला व्यवसायाला त्यापासून कसा वाचवावं हे समजून घ्या.

मंदी म्हणजे काय, नेमकी कारणे कोणती? मंदीत हे व्यवसाय असतात नफ्यात, जाणून घ्या
| Updated on: May 11, 2024 | 8:01 PM
Share

आता विषमता म्हणजे काय तर, 90 टक्के लोकांकडे करोडोंची संपत्ती असते. तर उरलेल्या 10 टक्के लोकांकडे हजार रूपये सुद्धा नसतात. विषमतेमुळे खालच्या लोकांचे विभाजन होते. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जी संपत्ती येते, याचे दोन्ही गटात विभाजन होते. मात्र त्यात विभाजन पहायला मिळते. श्रीमंत लोकांकडे पैसा वाढत जातो आणि गरीब मात्र तसाच राहतो. गरीब मात्र तसाच राहतो. याच एक आपण उदाहरण पाहूया. जेव्हा समाजात विषमता बघायला मिळते, तेव्हा बाजारात बिजनेस करणारे आपला माल बाजारात विकायला आणतो, त्यावेळी गरीब माल घेत नाही, माल पडून राहायला लागतो. मग बिजनेस मॅन विचार करतात, माल आहे अजून मग मी का नवीन उत्पादित करू? त्यामुळे कंपनीवर परिणाम होतो, कंपन्या बंद पडतात, लोकांच्या नोकऱ्या जातात, आणि पुन्हा बेरोजगारी वाढते. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.