AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंगच्या अडचणीत वाढ, आता आरपीएफही करणार चौकशी

जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंगच्या अडचणीत वाढ, आता आरपीएफही करणार चौकशी
आरोपी चेतन सिंगची आरपीएफकडून होणार चौकशीImage Credit source: socialmedia
| Edited By: | Updated on: Aug 09, 2023 | 8:33 AM
Share

मुंबई / 9 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार करत चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी चेतन सिंगची आता आरपीएफही चौकशी करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सिंगची चौकशी करण्यासाठी आरपीएफची टीम जीआरपीकडे चेतन सिंगला ताब्यात घेण्याची मागणी करणार आहे. वरिष्ठ एएसआय टिकाराम मीणा यांना का मारले? हत्याचे कारण काय होते? ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशाला का मारलं? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आरपीएफला जाणून घ्यायची आहेत. आता आरपीएफच्या चौकशीत काय नवीन माहिती समोर येतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या जीआरपी आणि स्पेशल एसआयटीकडून चौकशी सुरुंय

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये 31 जुलै रोजी पहाटे गोळीबाराची घडली. या घटनेत आरपीएफचे एएसआय टीकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन सिंग याला अटक करण्यात आली. चेतन सिंगची जीआरपी आणि स्पेशल एसआयटी पथकाकडून घटनेचा तपास सुरु आहे. मात्र आता आरपीएफ अंतर्गत चौकशीसाठी चेतनला ताब्यात घेण्यात आहे.

चेतन चौकशीला सहकार्य करत नाही

चेतन सिंगची लगातार चौकशी सुरु आहे. मात्र चेतन चौकशीला सहकार्य करत नाही. कोणत्याही प्रश्नांची चेतन उत्तरं देत नाही. तीन प्रवाशांना त्याने का मारले याचे कोणतेही ठोस उत्तर चेतन सिंगने अद्याप दिलेले नाही. तो सतत आपले वक्तव्य बदलत असतो, स्वत:ला मानसिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. चेतन सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, संपूर्ण घटनेचे क्राइम सीन रीक्रिएट दोन ते तीन वेळा केले गेले आहे.

996047

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.